अश्विन कृष्ण चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा यादरम्यान अंबाबाई मंदिरातील नित्य उपचारात बदल होतो.
मंदिरातील मुख्य शिखरावर काकडा प्रज्वलित केला जातो. पुजारी भांड्यामध्ये कणकेच्या सुताची जाड वात असलेला काकडा गणपती समोर ठेवतात, त्यावर भक्त कापूर-तूप घालतात. त्यानंतर तो शिखरावर नेऊन मशालीने प्रज्वलित केला जातो.
| विधी | नरक चतुर्दशी / कार्तिक पौर्णिमा | मधील दिवस |
|---|---|---|
| काकडा वेळ | पहाटे २:३० | पहाटे ३:०० |
| मंदिर उघडणे | पहाटे ३:०० | पहाटे ३:३० |
| काकड आरती | पहाटे ४:०० | पहाटे ४:३० |
| पहिले स्नान | सकाळी ५:३० | |
| दुसरी आरती | सकाळी ६:३० | |
| चौथी आरती | सायंकाळी ७:४० | |
| शेजारती | रात्री ९:४० | |
| पालखी (शुक्रवार) | रात्री ८:४५ | |
| मंदिर बंद | रात्री १०:०० | |
*वरील विधी सोडल्यास बाकी सर्व विधी नेहमीच्या वेळेप्रमाणे होतात.
• कार्तिक पौर्णिमेनंतर रथसप्तमीपर्यंत: रात्री ९:१५
• पाच पौर्णिमांना (शुक्रवार सोडून): रात्री ९:३०
• नित्य पालखी (शुक्रवार): रात्री ९:३०
© 2026 श्री अंबाबाई मंदिर न्यास. सर्व हक्क राखीव.
Added to cart
Check out our shop to see what's available